Showing posts with label Health Care. Show all posts
Showing posts with label Health Care. Show all posts

Sunday, 4 July 2021

दातदुखी वर रामबाण उपाय

*दातदुखी वर रामबाण उपाय-*

साधारणपणे दात किडल्याने दातदुखी उद्भवते. आहार, बदलती जीवनशैली यासारख्या कारणांसह मानसिक ताणतणावांमुळेही दातांचे आरोग्य बिघडत असल्याचे निदर्शनास आले आहे. अनेकजण दातांच्या समस्यांनी हैराण आहेत. डॉक्टरांकडे जाण्याआधी काही घरगुती उपाय केल्यास दातांच्या समस्यांपासून आराम मिळू शकतो.

 *१)  मिरे पावडर* 
 एक चतुर्थांश चमचा मीठात एक चिमटभर मिरे पावडर मिसळून दुखणाऱ्या भागात लावावे. आराम मिळेल.

 *२)  मोहरीचे तेल* 
तीन ते चार थेंब मोहरीच्या तेलामध्ये एक चिमटभर सैंधव मीठ टाकावे व दात आणि हिरड्यांना मसाज करावा. आराम मिळेल.

 *३) लिंबु* 
लिंबात व्हिटामिन सी असते. जो दात दुखत आहे. तेथे लिंबाच्या चकत्या ठेवल्यानेही आराम मिळते.

 *४)  बटाटा* 
दात दुखीसोबत सुज असेल तर बटाटा सोलून त्याच्या चकत्या कारव्यात. दुखणे असलेल्या भाग़ावर १५ मिनटांपर्यंत ठेवावे. आराम मिळेल.

 *५) पेरुची पाने* 
जो दात दुखत असेल तेथे पेरुची पाने ठेऊन पाने चावावीत. आराम मिळेल. तसेच एक कप पाण्यामध्ये ही पाने उकळून घ्या. या पाण्याचा माउथवॉश प्रमाणे वापर केल्याने आराम मिळेल.

 *६)  पुदीना* 
पेपरमेंट नावाने ओळखल्या जाणाऱ्या पुदीनाच्या तेलाचे काही थेंब दुखत्या दातावर टाकल्याने आराम मिळेल.

 *७)  तेजपत्ता* 
तेजपत्ता प्राकृतिक वेदनानाशक आहे. दुखण्या पासुन त्वरित आरामासाठी त्याचा वापर केला जातो. त्यात अनेक आौषधींचे गुणधर्म आहेत. दातांची सडन आणि दुर्गंधी ते दूर करते.

दुखणाऱ्या  भाग़ावर १५ ते २० मिनिटांपर्यंत बर्फ़ लवावा. अनेक़दा असे केल्याने दात दुखीपासून सुटका मिऴते.

Monday, 23 March 2020

काळजी घ्या......

*पाणी गळ्यापर्यंत आले आहे..* 

बरेच दिवस झाले कोरोनाच्या बातम्या, विनोद वाचतोय. सध्या इटलीमध्ये एका दिवसाला 800 लोक मरत आहेत. संपूर्ण देश lockdown अवस्थेत आहे. प्रेतावर अंत्यविधी करण्यासाठी मिलिटरी बोलवावी लागत आहे. आपला मुलगा मुलगी पत्नी पती आई वडील कुठे अ‍ॅडमिट आहेत? ते जिवंत आहेत की मेले? हे सुध्दा कळू नये इतकी अनागोंदी आहे तिथे. आपण इटलीच्या फक्त 15-20 दिवस मागे आहोत आणि आपला आलेख पाहता त्याच, कदाचित त्यापेक्षा गंभीर दिशेने वाटचाल करत आहोत. इटलीमध्ये 25 फेब्रुवारीला आपल्या इतक्या म्हणजे 300 positive केसेस सापडल्या होत्या,त्या 21 मार्च पर्यंत 54,000 इतक्या झाल्या. 
  इटलीची लोकसंख्या आपल्यापेक्षा 20 पट कमी आहे. त्यांची आरोग्यसुविधा आपल्यापेक्षा सक्षम आहे, लोकसंख्येच्या मानाने आपल्यापेक्षा जास्त डॉक्टर्स, दवाखाने आहेत त्यांच्याकडे. त्यांचे सोशल interaction आपल्यापेक्षा कमीच असते. मग विचार करा, आपण सध्या जो हलगर्जीपणा दाखवतोय त्यामुळे भारतात किती भीषण परिस्थिती होऊ शकते..?

 कोरोना एवढा घातक ठरण्याचे कारण काय? 

1. Modus Operandi: या विषाणूची कार्यपद्धती इतरांपेक्षा खूप जास्त संसर्गजन्य आहे. (उदा. मास्क वापरला तरी डोळ्यातून देखील संसर्ग होतो. कित्येक पृष्ठभागावर, जिण्याचे रेलिंग, दाराची कडी, लिफ्ट बटन सारख्या नेहमीच्या वापराच्या जागांवर हा विषाणू 48 ते 72 तासापर्यंत (तब्बल 2-3 दिवस) जिवंत राहतो.) 

2. Incubation period: लागण झाल्यानंतर काहीजणांना 7 ते 14 दिवसापर्यंत लक्षणे दिसत नाहीत. तोपर्यंत लागण झालेल्या व्यक्तीने अनेकांना संसर्ग दिलेला असतो. (प्रत्यक्षात 60 रोगी positive निघत असतिल तर त्यांना या विषाणूची लागण 14 दिवस आधी झाली असते. त्यामुळे आपण स्टेज 2 मध्ये आहोत असे वाटत असताना आपण प्रत्यक्षात स्टेज 3 मध्ये असतो. म्हणजे किमान 50-100 पट जास्त जणांना लागण झाल्याची शक्यता नाकारता येत नाही या 14 दिवसांमध्ये. म्हणजे हा विषाणू आपल्या शहरामध्ये/गावामध्ये पोहोचला आहे, अस समजून सावध राहणे जास्त योग्य आहे. इटली, इराण, स्पेन यांनी फक्त लॅब मध्ये positive report आलेत तितकेच रुग्ण आहेत असे समजण्याची जी चूक केलीये, तीच चूक आपण का करायची?) 

3. सामाजिक जागरूकतेचा, जागरूकता करूनही शिस्तीचा अभाव. (इटलीमध्ये प्रशासनाने सूचना करूनही सुट्टी असल्याने तिथले नागरिकांनी बाहेर पडणे, पार्टी करणे, एकत्र येणे थांबविले नाही.)

4. उपचारासाठी कुठलीही लस किंवा  उपचार उपलब्ध नाहिये, प्रायोगिक तत्त्वावर HIV सारख्या इतर रोगांची औषधे वापरत आहेत. पण ते कितपत परिणामकारक आहेत, कोणी सांगू शकत नाही. अंदाजानुसार एक दीड वर्ष लस उपलब्ध होणार नाहिये. 

भारतामध्ये होत असलेली चिंताजनक वाढ पाहता, इटलीसारखी परिस्थिती टाळण्यासाठी काय करायचे? 

कुठल्याही परिणामांचा विचार न करता 21-28 दिवसांसाठी देश संपूर्ण lockdown करणे, हाच यावर एकमेव आणि प्रभावी उपाय दिसतो. कारण Social Distancing चे आवाहन, विनंती करून भारतात कोणी ऐकत नाही, ऐकणार नाही. (चीनने कर्फ्यू लागु करूनच याचे संक्रमण थांबवून दाखविले. आज चीनमध्ये एकपण नवीन संक्रमण झाले नव्हते.) 

एक दिवस 'जनता कर्फ्यू' लागु करून फारसा फरक पडणार नाही. 

21-28 दिवसच का? 
कारण या 28 दिवसांमध्ये ज्यांना लागण झाली आहे त्यांच्यात लक्षणे दिसणे, आणि त्यांच्यावर उपचार होणे शक्य आहे. आणि तोपर्यंत Social distancing, lockdown असल्याने नवीन संक्रमण, लागण होणार नाही. 

*आणि विशेष म्हणजे आपल्याकडे हा उपाय आज किंवा उद्या लागु करावाच लागेल. मात्र जितका उशिरा लागु केला तितके जास्त नुकसान झाले असेल.
जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाईल तेव्हा तर प्रत्येकाला किमान एक महिन्यासाठी घरी बसावेच लागेल. मात्र, त्यावेळी अनेकांना, आपल्या कुटुंबीयांना लागण झालेली असू शकते.  निरोगी राहून घरातील व्यक्ती सोबत गप्पा मारणे, टीव्ही, मोबाईल पाहणे हे घरातील एक किंवा अधिकजण करोनाग्रस्त असताना असहाय्य बसण्यापेक्षा कधीही खूप चांगले आहे. 

 या स्थितीला तुम्ही तरुण, धडधाकट आहेत, माझी immunity चांगली आहे, व्हायचे ते होईल, म्हणुन बाहेर पडत असाल तर तुम्ही तुमच्या कुटुंबियांना, तुमच्या कुटुंबातील ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, जे वडिलधारे आहेत, त्यांचा जीव धोक्यात घालून बाहेर पडताय. कारण घरी आल्यानंतर तुम्हाला झालेली लागण ही त्यांना होण्याची शक्यता खूपच जास्त आहे.

म्हणून 'घरीच थांबा.. Home Quarantine, Self imposed curfew चे पालन करा, प्रशासन सांगते आहे त्या सूचना पाळा'... 

*कोरोनावर आपण इतके दिवस झाले विनोद, गाणे करत असलो, तरी आपण समजतो त्यापेक्षा हे संकट खूप मोठे आहे. फक्त हे संकट हळू हळू येत असल्याने आपण काहीसे गाफील आहोत, आपल्याला फक्त "घराबाहेर पडाल तर मराल आणि कुटुंबीयांना पण माराल" अशीच भाषा कळते ना! इटली, स्पेन बाबतचे updates ज्याने फॉलो केले आहेत, त्याला हे लक्षात येईल. तेथील घडामोडीसंदर्भात नक्की वाचा.  *आपल्याला तिसऱ्या स्टेज ला जायचे नाही work at Home.🙏🏼🙏🚩

Friday, 8 November 2019

5 Reasons You Should Jump Rope Every Day


01/6 Start skipping rope from today!

What is the first thought that comes to your mind when somebody says exercise or workout? Gym, right? This is not something uncommon. For most of the people getting leaner and fitter means shedding sweat in the gym and running miles on the treadmill. But if truly you want to stay fit and active then it is not necessary at all to go to the gym or get enrolled in any fitness classes. All you need is a jumping rope, some open space, and little motivation.

Heavy and complicated pieces of equipment cannot always guarantee you a fit body, this can even be achieved simply by jumping rope at the comfort of your home. Jumping rope to stay fit is not something new, even the best athletes on earth do this because it's an incredible way to exercise.

Here are five reasons why you should jump rope every day.

02/6 It improves your coordination

Skipping a rope can improve the coordination between your eyes, feet, and hands. Whether you are keeping a close watch on your feet and rope movement or not, but your brain is aware of how your feet are moving. The more variations you do with the rope, the more conscious and coordinated you will be.

03/6 Improves your cognitive function

Jumping up and down over the rope will help your brain learn new motor patterns. This will increase the nervous system communication between your brain, wrists and leg muscles, which can be beneficial in the long run.


04/6 You will burn calories

Skipping rope every day for a limited period of time and at a fixed pace will also help you burn calories. You can include short, high-intensity interval sets to activate your muscles and burn more calories. Jumping rope can also help you build muscles over time.

05/6 It reduces the risk of foot and ankle injury

Performing this exercise can actually help to strengthen your lower leg and calf muscles which reduces the risk of foot and ankle injury. Skipping rope also teaches you to balance your body.

06/6 Improves Bone Density

This is actually the best exercise to increases your bone density. Regularly performing this exercise make your bones stronger and makes your muscles more flexible.



Disclaimer: People suffering from joint and knee pain should not attempt this exercise





Thursday, 3 October 2019

एक्सरसाइज करताना घाम येणं गरजेचं असतं की नसतं?

एक्सरसाइज करताना घाम येणं गरजेचं असतं की नसतं?

एक्सरसाइज करताना घाम गेला पाहिजे असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण एक्सरसाइज करताना घाम येणं किंवा न येणं अनेकांच्या चिंतेचा विषय असतो.


एक्सरसाइज करताना घाम गेला पाहिजे असं अनेकदा ऐकायला मिळतं. पण एक्सरसाइज करताना घाम येणं किंवा न येणं अनेकांच्या चिंतेचा विषय असतो. जे लोक वजन कमी करण्यासाठी एक्सरसाइज करत असतील तर त्यांच्यासाठी घाम निघण्याचा अर्थ असा होतो की, वजन कमी करण्याचं काम ठीक सुरू आहे. पण खरंच एक्सरसाइज केल्यावर घाम येणं महत्वाचं आहे का? चला जाणून घेऊ एक्सरसाइज दरम्यान घाम येण्याबाबत काही खुलासे करणाऱ्या गोष्टी....

एक्सरसाइज आणि घाम येणे

जेव्हा तुम्ही सामान्य वर्कआउट किंवा व्यायाम करता तेव्हा घाम कमी येतो. तेच जर तुम्ही कार्डिओ एक्सरसाइज किंवा रनिंग करता तेव्हा घाम जास्त येतो. याचं मुख्य कारण हे असतं की, कार्डिओ एक्सरसाइजमध्ये हृदयाचे ठोके जास्त वेगाने होतात, ज्यामुळे घाम येतो. तर दुसरीकडे हेवी एक्सरसाइज करूनही कधी-कधी कुणाला घाम येणार नाही. 

तुम्ही पुरेशी एक्सरसाइज करता कसं ओळखाल?

काही लोकांच्या मनात हा भ्रम असतो की, जर एक्सरसाइजनंतर घाम आला नाही, म्हणजे ते आवश्यक ती किंवा योग्य ती एक्सरसाइज करत नाहीयेत. पण फिटनेस एक्सपर्टनुसार, प्रत्येकवेळी घाम येणं गरजेचं नाही. शरीरातून घाम निघण्याच्या तुलनेत आपल्या एक्सरसाइज करण्याचा उद्देश सफल करणं गरजेचं आहे.

वर्कआउट करताना घाम येणं किती गरजेचं?

मुळात काही लोकांना सामान्य एक्सरसाइज केल्यावरही घाम येऊ लागतो. याचं कारण काही लोकांमध्ये आनुवांशिक सुद्धा असतं. काही लोकांमध्ये हेवी एक्सरसाइज करूनही घाम कमी येतो. कार्डिओ एक्सरसाइजमध्ये घाम सामान्य येतो. एक्सरसाइज आणि कार्डिओ एक्सरसाइजमध्ये हृदयाचे ठोके वाढतात, ज्यामुळे घाम येतो.

कधी होतं नुकसान?
काही लोकांमध्ये एक्सरसाइज आणि घाम येण्याबाबत काही गैरसमज असतात. यामुळे अनेकजण एक्सरसाइज जास्त वेळ करतात, कारण त्यांना घाम आला नाही. पण असं करणं नुकसानकारक ठरू शकतं. जर तुम्ही तुमच्या शक्तीनुसार आणि क्षमतेनुसार एक्सरसाइज केली असेल तर घाम यावा म्हणून आणखी एक्सरसाइज करण्याची गरज नाही.

सर्वात महत्त्वाचं

शरीरातून किती घाम निघतो हे वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतं. जसे की, आनुवांशिक, पाणी पिण्याचं प्रमाण, वातावरण इत्यादी. शरीरातून घाम निघण्याचा नेहमी एक्सरसाइजसोबत संबंध नसतो. जसे की, तुम्ही उन्हात काही वेळ उभे राहिलात तर घाम येऊ लागतो. त्यामुळे पुढीलवेळी एक्सरसाइज कराल तर घामानुसार नाही तर तुमच्या क्षमतेनुसार एक्सरसाइज करा.

Friday, 21 June 2019

व्यायाम कसा व कधी करावा? (How to do Exercise)


व्यायाम कसा व कधी करावा? (How to do Exercise)

व्यायाम कसा व कधी करावा?
: संजीव भरस

चांगला व्यायाम करावा योग्य वेळी करावा योग्य पद्धतीने करावा हे सर्वांनाच ऐकून माहिती आहे, हे काही वेगळे सांगायची गरज नाही. पण व्यायाम करत असताना प्रत्येकाच्या मनात अनेक न्यूनगंड असतात. अनेकांना व्यायाम कसा करावा कोणत्या पद्धतीने करावा, आहार कसा असावा अशा अनेक प्रकारच्या गोष्टींची शंका असते. पण आता गोंधळू नका आम्ही आपणास योग्य ते मार्गदर्शन करू. आज चा एक विषय आहे.

व्यायाम करते वेळी पोट रिकामे असावे कि भरलेले?

अनेक संशोधनानुसार याचे उत्तर मिळाले आहे, असे म्हणायला हरकत नाही. बर्याच अभ्यासक्रमातून रिकाम्या पोटी केलेल्या कसरतीने (व्यायामाने) आपल्याला दीर्घ कालावधीचा फायदा होऊ शकतो.

खाऊन व्यायाम करणे किंवा उपाशी पोटी व्यायाम करणे दोन्हीचा अगोदर पोज वा चरबीच्या पेशीतील जनुकीय फरक किंवा व्यक्तीवर होणार्या परिणामांचा अभ्यास त्यात करण्यात आला आहे. काहीतरी खाल्ल्यानंतर व्यायाम केल्यास चरबीच्या पेशी त्या खाण्याला प्रतिसाद देऊ लागण्यात व्यस्त होतात आणि अशा वेळी चढाओढीने व्यायाम केला तरीसुद्धा त्यांच्यावर फारसा फायदेशीर प्रभाव किंवा बदल होताना दिसून येत नाही, असे मत अनेक अभ्यासकांचे आहे.

म्हणजेच असे कि रिकामी पोटी व्यायाम केल्यास चरबीच्या पेशीत अपेक्षित बदल होतात किंवा कारणीभूत ठरतात आणि त्याचे आरोग्यावरही अनेक दीर्घकाळ फायदे होतात. त्यामुळे नेहमी व्यायामाचा चरबीच्या पेशीवरती होत असणारा परिणाम खाल्याकारणाने व्यर्थ ठरतो असे निष्कर्ष संशोधकांनी काढलेले आहेत.

अशा चाचणी मध्ये काही जाडजूड किंवा कमी वजन असलेल्या पुरुष व्यक्ती सामील करण्यात आल्या होत्या. ज्या रिकामी पोटी ठराविक टक्केवारीत जास्तीत जास्त ऑक्सिजन खर्च होईल अशा बेतात एक तास चालत होत्या आणि दुसर्या वेळी उष्मांक असलेली न्याहारी केल्यानंतर २ तासाने चालत होत्या. संशोधकांनी जेवणाअगोदरचे आणि जेवणानंतरचे असे वेगवेगळे रक्ताचे नमुने गोळा केले होते. आणि त्यातून चरबीच्या पेशींचे नमुने चालण्याअगोदर आणि चालल्यानंतर एक तासाने घेतले होते. तेंव्हा दोन्ही नमुन्या मध्ये वेगवेगळा फरक समोर आला.

त्यावेळी रिकाम्या पोटी व्यायाम केलेले होते तेंव्हा pdk 4 आणि hcl या दोन्हीतील प्रतिसाद वाढला होता तर खाल्ल्यानंतर व्यायाम केलेल्या लोकामध्ये हा प्रतिसाद वेगळा होता.

तर व्यायामाबद्ल अनेक गोष्टी जाणून घेण्यासाठी आमच्याशी जोडून रहा. आणखीन नवीन माहितीसह परत भेटू.

धन्यवाद.




Tuesday, 16 April 2019

तुरटीचे गुणधर्म


बहुगुणी ‘नतुराल क्रिस्टल’
साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती
आयुर्वेद ही भारताची एक ओळख! संपूर्ण जगाकडे जे नाही ते भारताकडे आहे. ते ज्ञान म्हणजे आयुर्वेद. त्यामुळे हे शिकण्यासाठी ज्याप्रमाणे जगभरातून लोक आज भारताकडे येत आहेत, त्याचप्रमाणे कित्येक वैद्य वेगवेगळ्या देशांमध्ये आयुर्वेद प्रचार कार्यासाठी जात आहेत. त्यांना सर्व प्रगत देशांकडून आग्रहाचे निमंत्रण मिळत आहे. मलासुद्धा गेली ७-८ वर्षे रशियामध्ये आयुर्वेद शिकविण्यासाठी जायची संधी मिळाली. मात्र प्रत्येक वेळी मीच काही तरी शिकून येतोय की काय असे मला वाटते. कारण आपण जेवढा आयुर्वेद वापरत नाही त्यापेक्षा थोडा जास्त आपलाच आयुर्वेद रोजच्या वापरात वापरणारे लोक मला तिथे भेटले.
एकदा एका रुग्णाशी सहज गप्पा मारत बसलो होतो तर तो मला तो रोज वापरत असलेल्या भारतीय बाजारपेठेतील काही आयुर्वेदिक वस्तूंची माहिती सांगायला लागला. आयुर्वेदिक टूथपेस्ट, साबण, तेल असे सांगून झाल्यावर तो मला म्हणाला की तुमचा तो ‘नॅचरल क्रिस्टल सोप तर फारच छान आहे. रशियन भाषेत नॅचरल चा उच्चार ‘नतुराल’ असा करतात त्यांच्या भाषेत ऐकायला फार छान वाटतं. असो. तो म्हणाला, ‘आमच्याकडे ज्यांना ज्यांना या सोपचा अनुभव आला आहे ते सर्वजण हाच वापरतात. फारच सुंदर आहे हा. या मुळे घामाचा दरुगध बिलकूल येत नाही. कोणतेही त्वचाविकार असतील तर याच्या नियमित वापरणे ते पटकन बरे होतात, एवढंच नव्हे तर मासिक पाळीच्या काळात या सोपने अंघोळ केल्यास कोणताही जंतुसंसर्ग होत नाही. हा उत्तम जंतुघ्न आहे. जखम तर फार पटकन भरते, आम्ही काही लागलं, कापलं तर प्रथम यानेच स्वच्छ धुवून घेतो. रक्तस्रावसुद्धा लगेच थांबतो. आता तर इथे सर्व पुरुषमंडळी दाढी केल्यानंतर आफ्टर शेवऐवजी हाच ‘नतुराल क्रिस्टल’ वापरतात. थोडा महाग आहे पण छान आहे.
कुतूहलापोटी मी त्याला तो आणून दाखवायला सांगितला. सायंकाळी तो रुग्ण साबण घेऊन आला. सुंदर बांबूच्या काडय़ांच्या वेष्टनात फार आकर्षक पॅकिंग केलेले होते. साधारण २०ग्रॅम साबणाची किंमत ४०० रुबेल म्हणजे ८०० रुपये होती. म्हणजे १ किलोची किंमत ४० हजार रुपये. असो. कुतूहल वाढत चाललं होतं, काय असेल कळत नव्हतं एवढं महाग, एवढं गुणकारी आणि तेही भारतीय? आयुर्वेदिक? म्हणून पटकन उघडून पाहिलं. तो आपल्या तुरटीचा खडा होता.
मी खरोखरच चकित झालो. काय सांगावं कळेना. त्याने तुरटीचे सर्व गुण अगदी बरोबर सांगितले होते. आणि आमच्या लहानपणी आमच्या घरी पण हाच वापरला जायचा. अगदी पूर्वी भारतीयांच्या प्रत्येक घराघरांत तुरटीचा एक खडा तरी अवश्य मिळायचा. सर्व पुरुष मंडळी दाढी केल्यावर तर हमखास लावायची. कापलं, लागलं की आमच्या लहानपणीचे हुकमाचे औषध होते ते. माझे विचारचक्र सुरू झाले. आम्ही विसरून गेलेल्या आमच्याच एका सवयीची व औषधाची आठवण त्याने करून दिल्याबद्दल मनातून त्याचे आभार मानले. हे असेच चालू राहिले तर काही काळाने हीच मंडळी आपल्याला आयुर्वेद शिकवतील आणि आपल्याकडे अगदी अजूनही १००-१५० रुपये किलोने मिळणारी तुरटी आपल्याला ४० हजार रुपये किलोने विकतील आणि आपणही ती आनंदाने घेऊ. कारण तेव्हा ती आपली ‘तुरटी’ नसेल. ती रशियन ‘नतुराल क्रिस्टल’ असेल.
महागडे डीओ लावून घामाची दरुगधी घालवण्यापेक्षा एकदा तरी तुरटी लावून पाहा किती छान वाटते. आफ्टर शेवसाठी सर्वोत्तम. खरंच घरातल्या घरात काही जखम झाली, कापलं किंवा खरचटलं की लगेच तुरटीच्या पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. जखम पटकन भरून येते व जंतुसंसर्ग पण होत नाही. सततची सर्वागाची, योनीत, जांघेत खाज सुटत असेल तर तुरटीच्या साबणाने अंघोळ करा. खाज पटकन थांबते. त्वचारोग असणाऱ्यांनी तर आवर्जून या साबणाचा वापर करावा. दातातून, हिरडय़ातून  रक्तस्राव होत असल्यास अथवा दाढ दुखत असल्यास तुरटीच्या पाण्याच्या गुळण्या कराव्यात व तुरटीच्या लाहीचे  चूर्ण मध व तुपात कालवून दिवसातून दोन ते तीन वेळा लावावे. तत्काळ उपशय मिळतो.
अशी बहुगुणी आज्जीबाईच्या बटव्यातील तुरटी आजकाल आपल्या किती लोकांच्या घरात आहे?





Sunday, 17 February 2019

आरोग्य


नारियल पानी पीने के लाभ - Benefits of coconut water
नारियल पानी के ऐसे फायदे जिन्हें जान आप हैरान रह जाएंगे। नारियल हमारी सेहत के लिए बहुत फायदेमंद हैं तो आईये जानते हैं benefits of coconut water जिनका जानना हमारे लिए बहुत जरूरी हैं।
1. नारियल पानी पीने से भूख तो मिटती ही हैं लेकिन नारियल पानी से वजन भी नहीं बढता।
2. नारियल पानी में फाइबर्स डाइजेसन बेहतर करते हैं
3. नारियल पानी पीने से कब्ज ऐसिडिटी जैसी बीमारियों से राहत मिलती हैं।
4. नारियल पानी से स्कीन के सेल्स हाइङ्रेट होते हैं जिससे हमारी स्कीन ग्लो करने लगती हैं।
5. नारियल पानी पीने से body को energy मिलती हैं और energy level भी बढ जाता हैं।
6. नारियल पानी body के अंदर से टोक्सिन्स निकालता हैं,जिससे हम किडनी और लीवर की बीमारियों से बच सकते हैं।
7. नारियल पानी body को हाइङ्रेट करता हैं जिससे हाइड्रेसन से होने वाला सिरदर्द दूर रहता हैं और ताजगी महसूस होती हैं।
8. नारियल पानी पीने से blood pressure कंट्रोल में रहता हैं।
9. नारियल पानी धूप और pollution से होने वाले प्रभाव को दूर करता हैैंं।
10. नारियल पानी इम्यून सिस्टम को बेहतर करके बीमारियों से लडने की ताकत देता हैं।
11. नारियल पानी पीने से चेचक और दाद जैसे वायरस शरीर के अंदर से निकल जाते हैं।
12. नारियल पानी से दिल की बीमारियां भी बहुत कम होती हैं।


Sunday, 10 February 2019

बहुमुल्य मेथी




Fenugreek - बहुमुल्य मेथी

भारतात सगळीकडे मेथीची भाजी आवर्जून केली जाते. बारीक चिरून त्यात कणीक, डाळीचं पीठ, आलं, लसूण, मिरची, मीठ घालून पराठे बनवले जातात. आल्या- लसणाऐवजी धने, जिरेही घालतात. गुजरातेत त्यांना ठेपला म्हणण्याची पद्धत आहे. मेथी बारीक चिरून घालून मेथीपुरी, खाकरा, मेथीखारी, मेथीनान वगैरे पदार्थ बनवले जातात. डाळीचं पीठ घालून मेथीची गोळा भाजी, कोरडी भाजी करता येते. अशाप्रकारे केलेल्या भाज्या भाकरीबरोबर छान लागतात. त्यात लसणाची फोडणी घातल्यास चव वाढते.

चवींमध्ये राणी असलेली ही मेथीची भाजी सर्व पालेभाज्यांमध्ये गुणांमध्येही अव्वल आहे. मेथीचे औषधी उपयोगही खूप आहेत. तिच्या या औषधी गुणधर्मासाठीच बाळंतिणीला आवर्जून मेथीची भाजी खायला देतातचं. मेथीची डाळ दाणे घातलेली पातळ भाजी, ताकातली भाजी, तुरीची डाळ घालून लसणीची फोडणी देऊन केलेली डाळमेथी अशा पातळ भाज्या भात, पोळी, भाकरी कशाबरोबरही चांगल्या लागतात. उकडलेले बटाटे आणि मेथी यांची आलु-मेथी किंवा मटारचे दाणे, कांदा, आलं, लसूण, मेथी आणि मलई यांची मटर मेथी मलई या रेस्टॉरंटमध्ये मिळणार्या लोकांना आवडणार्या भाज्या आहेत. पारशी पद्धतीच्या भाज्यांमध्येही मेथी असते. मेथीची भजी उत्तम होतात. विशेषत: खास समुद्रकिनारी मुंबईसारख्या ठिकाणी मिळणारी वाळूत उगवणारी कोवळी मेथी, तर भज्यांसाठी खासच असते. गुजराथी उंधियोमध्ये मेथीचे मुटके हा एक महत्त्वाचा घटक असतो. दक्षिण भारतात चिरलेली मेथी, कांदा, तांदूळ असं फोडणीला टाकून त्यात लिंबू, सांबार मसाला घालून ‘मेथी राईस’ बनवला जातो. मेथीची धिरडीही उत्तम होतात. मध्य व पश्चिम आशिया आणि चीनमध्येही मेथी शिजवून वापरली जाते.

मेथी अत्यंत गुणकारी मानली जाते. परंतु केवळ मेथीच नाही तर याचे बीसुद्धा खूप उपयोगी आहे. मेथीदाण्यामध्ये बहुमुल्य औषधी गुण आहेत. चला तर मग बहुमुल्य मेथी खाल्याने काय-काय फायदे होतात ते जाणून घेऊयात...

1) मेथीचे पान लिव्हच्या फंक्शनला योग्य ठेवण्यासोबतच अपचनाच्या समस्येला दूर करतात. गॅसच्या समस्येने त्रस्त असाल तर जेवणात मेथीची पाने घ्या.

2) डायरिया आणि डिसेंट्रीच्या इलाजामध्ये देखील मेथी खाणे चांगले असते. मेथी आतड्यांना डिटॉक्स करण्याचे काम करते.

3) एखादी अलर्जी असो किंवा श्वास घेण्यात समस्या, मेथी सर्व प्रकारच्या रोगांना दूर करण्यात मदत करते.

4) वाढत्या कॉलेस्ट्रॉलची समस्या असेल तर मेथी सर्वात चांगला उपाय आहे. मेथीची पाने रात्रभर पाण्यात भीजवून ठेवा आणि सकाळी याचा ज्यूस बनवून प्या.

5) मेथी आणि दालचीनीमध्ये एक समान तत्त्व मिळतात. यांचे अँटी-बायोटिक तत्त्व बॉडीच्या ग्लूकोज लेव्हलला वाढू देत नाही. यासाठी टाइप-2 डायबिटीजच्या रुग्णांना मेथीची पाने खाने फायदेशीर असते.

6) मेथीमध्ये उपलब्ध ग्लेक्टोमेनन, हार्टला हेल्दी ठेवण्याचे काम करते. यासोबतच यामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. जे हार्ट रेट आणि ब्लड प्रेशरला कंट्रोल करते. ज्यामुळे हाय आणि लो बीपी होत नाही.

7) मेथीचे बीज आणि पाने फायबर आणि अँटी-ऑक्सीडेंटने भरपूर असतात. जे खाल्ल्याने शरीरातील घाण बाहेर पडते. पोट दुखी किंवा डायजेशन खराब झाल्यावर मेथीची पाने चहामध्ये मिळवून घ्या, आराम मिळेल.

8) मेथीच्या पानांना रात्रभर पाण्यात भीजवून ठेवून याचे पाणी सेवन केल्याने बध्दकोष्ठची समस्या दूर होईल.

9) जर लठ्ठपणा कंट्रोल होत नसेल तर सकाळी उपाशीपोठी मेथीचे बीज खाणे सुरु करा. यातील फायबर तत्त्व पोट भरलेले असल्याचा अनुभव देते. ज्यामुळे जेवण करण्याची इच्छा होत नाही आणि वजन हळुहळू कमी होते.

10) असीडीटीच्या समस्येवर मात करण्यासाठी जेवणात मेथीचा वापर हवा. मेथीची पाने पाण्यात भीजवून थोडा वेळानंतर याचे सेवन करा.

11) एक चमचा मेथी लिंबू आणि मधासोबत खा, यामुळे बॉडीला न्यूट्रिशन मिळते आणि ताप कमी होतो.

12) कफ आणि घसा दुखण्याची समस्या दूर करण्यासाठी देखील मेथी फायदेशीर आहे.

13) जेवणात जेवढा शक्य होईल तेवढा मेथीचा वापर करा. कारण याचे फायबर तत्त्व बॉडीला डिटॉक्स करण्याचे काम करते. ज्यामुळे कोलन कॅन्सर होण्याची शक्यता कमी होते.

14) व्हिटॅमिन सी खुप चांगले अँटी-ऑक्सीडेंट असते. यासोबतच याचा अँटी-इन्फ्लेमेटरी गुण अनेक प्रकारचे स्किन प्रॉब्लम दूर करण्यात मेथी मदत करते. हे चेहर्यावरील डाग दूर करुन चेह-याचा रंग उजळवते.

15) सुज येण्याची समस्या असेल तर मेथीला पाण्यात भीजवा आणि कपड्यात बांधून ठेवा, हे सुज आलेल्या ठिकाणी लावा. नक्की फायदा होतो.

16) मेथीचा फेसपॅक वापरल्याने चेहर्यावरील पिंपल्स, रिंकल्स आणि ब्लॅकहेड्स दूर करता येतात. यासाठी मेथीची पाणे पाण्यात उकळून त्या पाण्याने चेहरा धुवा. याव्यतिरिक्त मेथीच्या पानांची पेस्ट बनवून 20 मिनिटांपर्यंत चेह-यावर लावून ठेवा. चेह-यावर एक वेगळीच चमक येईल.

17) डाएटमध्ये मेथीचे पान घ्या आणि मेथीची पेस्ट केसांच्या मुळांना लावा. असे केल्याने केस काळे, दाट आणि चमकदार होतील. मेथीचे बीज रात्रभर तेलात भीजवून ठेवा आणि याने सकाळी मालिश करा. खुप लवकर आराम मिळेल.

18) मेथीचा वापर प्रेग्नन्सीच्या काळात होणार्या लेबर पेनपासुन आराम देतो. परंतु खुप जास्त खाल्ल्याने मिसकरेज आणि प्री मॅच्योर बेबी होण्याची शक्यता असते. यामुळेच याकाळात मेथीचा खुप जास्त वापर करण्यापासुन वाचले पाहिजे.

जमीन : मेथी ओलिताची सोय असलेल्या जुन्या मुरलेल्या बागायत जमिनीमध्ये उत्तम येते. पाण्याचा निचरा असणारी, मध्यम खोलीची, कसदार जमीन असावी.

हवामान : मेथी लागवड थंड हवामानात तसेच योग्य सुर्यप्रकाश व हवेत आर्द्रता असताना करणे आवश्यक असते.

लागवड : मेथीचे रान नांगरू नये कारण बी खोल जाऊन उगवण मार खाते. त्यासाठी जमिनीची फणणी करून मशागत करावी. म्हणजे बियांची उगवण होऊन मुळे चांगली जमिनीत रुजतात. कल्पतरू सेंद्रिय खत टाकून सारे ओढावेत. मेथी फोकण्यापुर्वी १ पोत्यास १ लि. जर्मिनेटर + प्रोटेक्टंट २५० ग्रॅम + ५० ते ६० लि. पाणी या द्रावणामध्ये मेथी बी रात्रभर भिजवून नंतर उपसून सावलीत प्लॅस्टिक कागदावर सुकवावे. नंतर वाफ्यात पेरावे किंवा फोकावे. बी साधारण ४ ते ५ दिवसात कडक उन्हाळा असतानाही उगवून येते. एकरी बियाने ८० किलो लागते. भाजीसाठी मेथी करायची असल्यास लांब सारे पाडणे.

जात : महराष्ट्रात अनेक शेतकऱ्यांकडे नव्या वाणांच्या बियांची लागवड झालेली दिसते.

१) कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन),

२) पुसा अर्लि बंचिग,

३) मेथी नं. ४७ या प्रकारच्या जाती आढळतात.

१) कसुरी सिलेक्शन : या मेथीची पाने लहान, गोलसर असून तिची वाढ सुरुवातीला फारच सावकाश होते. या मेथीची रोपे लहान झुडूपवजा असतात. आणि फांद्या आणि देठ नेहमीच्या मेठीपेक्ष बारीक असतात. या मेथीची फुले आकर्षक पिवळ्या रंगाची, लांब दांड्यावर येणारी असून शेंगा लहान, कोयत्याच्या आकाराच्या आणि बाकदार असतात, तर बिया नेहमीच्या मेथीपेक्षा बारीक असतात. कसुरी मेथी अधिक सुगंधित आणि स्वादिष्ट असते. कसुरी मेठीमध्ये कसुरी सिलेक्शन (पुसा सिलेक्शन) हा सुधारित वाण भारतीय कृषी संशोधन संस्था, नवी दिल्ली यांनी विकसित केला असून तो दीड महिन्यात तयार होतो. हा वाण उशीरा तयार होणारा असला तरी त्याचे अनके खुडे घेता येतात आणि हा वाण परसबागेत लावण्यास फार उपयुक्त आहे. बी तयार होण्यास १५० ते १६० दिवस लागतात.

२) पुसा अर्ली बंचिंग : हा वाण लवकर वाढतो. या मेथीला भरपूर फांद्या येतात आणि वाढीची सवय उभट असते. या मेथीचे पाने लंबगोल किंवा गोलसर आणि मोठी असतात. या मेथीची फुले पांढरी असून ती शेंड्याकडे पानांच्या बेचक्यातून प्रत्येक ठिकाणी दोन किंवा तीन येतात.

या मेथीच्या शेंगा लांब आणि बी मोठे असते. पुसा अर्ली बंचिंग ही सुधारित जात भारतीय कृषी संशोधन संस्थेने विकसित केली आहे. या मेथीची वाढ उभट व लवकर होते. पाने हिरवी असून १२५ दिवसांत बी तयार होते.

३) मेथी नं. ४७ : महराष्ट्रात मेथी नं. ४७ हा सुधारित वाण विकसित करण्यात आला आहे.

याशिवाय बऱ्याच ठिकाणी स्थानिक वाणांची लागवड केली जाते. हिरवी, कोवळी लुसलुशीत पाने, लवकर फुलावर न येणे, कोवळेपणा जास्तीत जास्त टिकून राहणे ही या चांगल्या जातीची काही वैशिष्ट्ये आहेत.

खत नियोजन : बी टाकण्याअगोदर वाफ्यात कल्पतरू खताचा वापर एकरी ४० ते ५० किलो करावा. कल्पतरू खतामुळे जमीन भुसभुशीत राहून ओलावा टिकून धरला जाते. रासायनिक खते शक्यतो देऊ नयेत.





Saturday, 2 February 2019

Health care

41 juice cures you should know about:-

Ages ago, juice cures were very common as people relied more on home remedies than medicines. If we refer back to them, we can find juice cures for almost all health issues. Wondering how they work? Let's have a look.

The treatment of diseases through an exclusive diet of fruits and vegetables is known as raw juice therapy. It is also called juice fasting or juice cure. During the therapy, the eliminative and cleansing capacity of organs (lungs, kidneys, liver and skin) increases. As a result of this, all the accumulated metabolic waste and toxins are eliminated from the body. Raw juice therapy is considered by many as the most effective way to rejuvenate and detoxify the body and restore health.

1. Acidity- Grapes, orange, sweet lime, carrot and spinach

2. Acne- Pear, plum, grapes, tomato, cucumber

3. Allergies- Apricot, grapes, beet, spinach and carrots

4. Anaemia- Prune, red grape, beetroot, celery, strawberry, carrot and spinach

5. Arteriosclerosis- Grapefruit, pineapple, celery, lettuce and spinach

6. Arthritis- Pineapple, sour apple, sour cherry, lemon, grapefruit, cucumber, beetroot, spinach, grapefruit

7. Asthma– Apricot, lemon, peach, carrot, radish and celery

8. Bladder ailments- Apple, watercress, parsley, celery, lemon, cucumber, carrot

9. Bronchitis- Onion, carrot, peach, tomato, pineapple, lemon

10. Cellulite- Carrot, apple, ginger,beet

11. Constipation- Carrot, Apple, spinach

12. Colds- Spinach, celery, carrot, onion, grapefruit, pineapple

13. Diabetes- Citrus fruits, celery, lettuce, spinach and carrots

14. Depression- Carrot, Apple, Beetroot, Spinach

15. Diarrhoea- Papaya, lemon, pineapple, carrot and celery

16. Eczema- Cucumber, beetroot, red grapes, spinach

17. Epilepsy- Figs, red grapes, carrot, celery, spinach

18. Eye disorders– Apricot, tomato, parsley, spinach, celery

19. Fatigue- Carrot, lemon, oranges, spinach

20. Gout- Red sour cherries, tomato, cucumber, spinach, carrot, celery

21. .Halitosis- Apple, tomato, grapefruit, celery, carrot, spinach

22. Hangover- Pineapple, honey

23. Headache- Grapes, lemon, carrot, lettuce, spinach

24. Heart diseases– Beet, spinach, red grapes, lemon, cucumber, carrot, grapefruit

25. High blood pressure- Grapes, orange, carrot, beetroot

26. Indigestion- Carrot, cabbage, beetroot

27. Influenza- Apricot, onion, carrot, orange, pineapple, grapefruit

28. Insomnia- Apple, grapes, lemon, carrot, celery

29. Jaundice- Pear, grapes, carrot, celery, spinach, cucumber, lemon

30. Kidney ailments– Apple, orange, lemon, cucumber, celery, parsley, beetroot

31. Liver ailments– Papaya, grapes, carrot, tomato, beet and cucumber

32. Memory loss- Peach, banana, lime

33. Menstrual disorders– Turnips, beetroot, prunes, cherry, spinach, grapes

34. Nervousness- Carrot, celery

35. Obesity– Lemon, orange, cherry, pineapple, papaya, tomato, beetroot, cabbage, lettuce, spinach, carrot

36. PMS- Pineapple, banana, soy milk

37. Psoriasis– Grapes, carrots, beet, cucumber

38. Stress- Strawberry, banana, pear

39. Tonsillitis- Apricot, lemon, orange, pineapple, spinach, radish, carrot

40. Ulcers- Carrot, cabbage, pineapple, papaya

41. Varicose veins– Watercress, plum, tomato, beetroot, carrot, grapes

full article in the link below

https://timesofindia.indiatimes.com/life-style/health-fitness/diet/41-juice-cures-you-should-know-about/articleshow/58411507.cms

Some precautions if you are following "Raw Juice Therapy”

:- All juices should be consumed immediately.

:- You should use fresh fruits and vegetables and wash them thoroughly.

Wednesday, 22 August 2018

Malai kanda

MalaiKanda

INGRIDENTS

Baby onions 12 to 15
Onions 2 chopped
Tomatoes 2 chopped
Red chilli pwdr 1tsp
Dhania pwdr 1 tsp
Zeera pwdr 1 tsp
Haldi pwdr 1 tsp
Garlic paste 2 tsp
Kasuri Methi 2 tbsp
Cream 2 to 3 tbsp
Salt to tatse
Oil
Fresh coriander leaves for garnish

METHOD
1.In oil add the baby onions and fry till slightly pink
2.Add kasuri Methi and fry
3.remove the onions
4.In the same pan add the chopped onions and saute
5.Add the garlic paste(can use Ginger garlic paste too)
6.Add the dry spice pwdr s
7.Add chopped tomatoes
8.cook the tomatoes till oil separates
9.Add the baby onions
10.Add the cream and toss the onions
11.cover and cook for 5 min
12.Serve hot garnish with coriander leaves and  with roti.
😋😋😋😋😋😋😋

Friday, 18 May 2018

Shahi Tukra

🌹🌹🌹🌹Shahi Tukra 🌹🌹🌹🌹

Ingredients--

5-6 brown bread slices
1/2 cup ghee
1/3 cup Water
1/3 cup sugar
2 crushed black cardamom
6 strand saffron
3 cup milk,
2 pinches powdered green cardamom
1 handful crushed cashews
1 handful crushed almonds
1 handful crushed pistachios
2 tablespoon sugar

Method --

🏵Heat water and sugar in pan, add the saffron strands once the water starts boiling. Once the sugar syrup turns a little thick. Put off the stove and keep aside.

🏵In an another pan, boil the milk in medium flame until the milk is reduced to about 1/4th of its original quantity.

🏵Do not forget to stir continuously, once the milk is reduced, add cardamom powder, sugar mix well. Continue to heat it while stirring continuously for 5 more minutes.

🏵Remove from heat and set aside. Now take the bread slices and cut them into sides and slice it as two triangles.

🏵Heat ghee in a pan and shallow fry the bread till they are crisp and golden brown on each side. Once the bread slices are fried, soak each slice in the sugar syrup for about a minute.

🏵Arrange it on the serving dish. Pour the rabri over the bread slices and garnish with the chopped nuts. Serve warm or cold.
😋😋😋😋😋

Saturday, 5 May 2018

खाना खजाना

CHIDIYA KA GHOSLA.

The recipe is as follows:

5 medium size potato
100 gm paneer
50 gm Red vermicili
1 small bowl of maida
Two table-spoon cornflour
2 cups cooking oil
One onion
1 Green chilli
1 table-spoon Ginger (lonely chopped)
5 to 6 clovesGarlic
50 gm peas, boiled
Corriender leaves

Garam masala
Corriender powder
Salt
Cumin seeds
Chat masala powder

Method:

First boil potatoes and peel them off.

Mash them properly, chop onion, garlic, ginger, corriender leaves and green chilli and mix them in potatoes along with peas.

Now, add all spices in it and make balls.

Now make slurry of maida. Add salt. And dip the potato ball in slurry.

Now wrap the ball in vermicili.

Make a small ditch in the middle of potato ball to give it a shape of nest.

Now, mash the paneer properly and add salt in it and give them the shape of eggs.

Make all nests this way and put them fridge for half an hour to let them set properly.

Heat oil in kadhayi and fry all nests.

It's ready, now garnish it with eggs in the middle of each nest and decorate it with corriender leaves to give them a proper look of Bird's nest.
😋😋😋😋😋

Wednesday, 4 April 2018

Tips to identify adulteration in daily used food items

Tips to identify adulteration in daily used food items.

*Milk*

Milk adulteration cases are happening daily in so may places. Detergent powder is added to the milk or some people sell synthetic milk as normal milk. This adulteration can take someone's life also. Therefore it is very necessary to identify it.

Mix 10 ml milk in same amount of water. If there foam occurs then there is adulteration. And synthetic milk is very bad for taste and while boiling it becomes pale yellow.

*Red chili powder*

Daily used in vegetables-curries, red-chili powder is adulterated by adding brick's powder or salt. To identify this adulteration is very easy. Mix one teaspoon of red-chili powder in glass of water. If this water becomes colored then there adulteration done.

*Paneer*

We all like Paneer sabji very much and it is very tasty also.  But dairy people can make us fool by mixing starch in this Paneer. For this, when you bring Paneer home boil it in some water and check the color of it by adding some drops of iodine solution onto it. If Paneer becomes blue then throw it or 'gratefully' return it to shopkeeper.

*Honey*

To check the purity of honey, dip cotton into it and burn it. If it burns continuously then it it pure Honey. Cotton dipped into adulterated honey doesn't burn easily. It crackers.

*Coconut oil*

Most of the times coconut oil is mixed with other oils and customers are fooled. to identify this adulteration, keep small caster of coconut oil in the fridge.The part which freezes that is coconut oil other is adulteration.

*Corriander powder* - Corriander powder is used to add flavour to the food and to prevent stomach ache. But what if it has woid straw added to it? Don't worry. Add a small amount of corriander piwder to water. If it is adulterated, the woid straw will float on water.

*Cumin* - Take a small amiunt of cumin on your palm and rub it. If it the cumin turns black, it is adulterated.

*Black Pepper* - Adulterated black pepper shines and it smells like kerosene.

*Apple* - An apple a day keeps the doctor away. However, what if the shiny apple we eat is actually coated with wax to look so? If we scrape the shiny aaple with a sharp blade or knife, abd if a white substance comes away, the apple is definitely polished with wax. In such case, it is better to peel the apple off before eating, or to return it back to the vendor.

*Turmeric* - Turmeric is used daily in our meals. If it is adulterated with *metanyl yellow*, then its consumption can cause cancer. Put 5 drops of Hydrochloric acid and 5 drops of water in turmeric. If it turns to the color of brinjal, then such turmeric can invite cancer.

*Raw turmeric (हळकुंड)* - Some people prefer to buy raw turmeric and grind it to get the turmeric powder at home. In this case, it is advisable to make sure that the raw turmeric is not polished. This is done by keeping the raw turmeric on a paper and pouring cold water on it. If it loses its color, tgen it is polished.

*Cinnamon* - To identify pure cinnamon, rub it on your palm. If the palm gets tge color of cinnamon, it is pure.

*Frozen peas* - Frozen peas are bought on a large scale nowadays because of its cost effectiveness and long life. However if it has *Melakite green* in it, it is better not to eat them. Put some frozen peas that are bought, in water and stir them. See the water after half an hour. If it has got color, then the peas are surely adulterated.

*Tea powder* - If the tea powder loses its color when put in cold water, it surely is adulterated.

Spread it to each & every city & various circles to make everyone aware.

Thursday, 22 February 2018

Home made pedha

HOME MADE PEDHA..😃

Recipe..

Milk- 2 litres
Sugar- 120 grams
Food color- a pinch
Dry fruits..for decor...

Milk KO full flame pr..boil kare..stir it continues..wo rabdi jaisa ho jaye..fr usme sugar add karle..acchese hilate rahe..fr uska dough. ..bane k bad..thanda kr pedhe banle..n decor kr le...
😋😋😋😋😋

Wednesday, 31 January 2018

Facts about vitamin D

*OJAS LIFE REVELS 15 SHOCKING FACTS ABOUT VITAMIN D.*

Vitamin D prevents Osteoporosis,
Depression,
Prostate cancer,
Breast cancer
and even effects -
Dabetes & Obesity..

Vitamin D is perhaps the single most *underrated nutrient* in the world of nutrition.

That's probably because it's free....
Your body makes it when sunlight touches your skin !!

Drug companies can't sell you sunlight, so there's no promotion of its health benefits..

The truth is, most people don't know the real story on
*vitamin D and health.*
So here's an overview taken from an interview between Mike Adams and *Dr.Michael Holick*.

◆ 1. Vitamin D is *produced by your skin* in response to exposure to ultraviolet radiation *from natural sunlight*.

◆ 2. The healing rays of natural sunlight (that generate vitamin D in your skin) *cannot penetrate glass*.
So you don't generate vitamin D when sitting in your car or home.

◆ 3. It is nearly impossible to get adequate amounts of vitamin D from your diet. *Sunlight exposure is the only reliable way* to generate vitamin D in your own body.

◆ 4. A person would have to drink *ten tall glasses* of vitamin D fortified milk each day just to get minimum levels of vitamin D into their diet.

◆ 5. The further you live from the equator, the longer exposure you need to the sun in order to generate vitamin D. Canada, the UK and most U.S. States are far from the equator.

◆ 6. People with dark skin pigmentation may need 20 - 30 times as much exposure to sunlight as fair-skinned people to generate the same amount of vitamin D.
That's why prostate cancer is epidemic among black men -- it's a simple, but widespread, sunlight deficiency.

◆ 7. Sufficient levels of vitamin D are *crucial for calcium absorption* in your intestines. Without sufficient vitamin D, your body cannot absorb calcium, rendering calcium supplements useless.

◆ 8. Chronic vitamin D *deficiency cannot be reversed overnight*: it takes months of vitamin D supplementation and sunlight exposure to rebuild the body's bones and nervous system.

◆ 9. Even weak *sunscreens (SPF=8) block* your body's ability to generate vitamin D by 95%. This is how sunscreen products actually cause disease -by creating a critical vitamin deficiency in the body.

◆ 10. It is impossible to generate too much vitamin D in your body from sunlight exposure: your body will self-regulate and only generate what it needs.

◆ 11. If it hurts to press firmly on your sternum(chest/breast bone), you may be suffering from chronic vitamin D deficiency right now.

◆ 12. Vitamin D is "activated" in your body by your *kidneys and liver* before it can be used.

◆ 13. Having kidney disease or liver damage can greatly impair your body's ability to activate circulating vitamin D.

◆ 14. The sunscreen industry doesn't want you to know that your body actually needs sunlight exposure because that realization would mean lower sales of sunscreen products.

◆ 15. Even though vitamin D is one of the *most powerful healing chemicals in your body*, your body makes it absolutely free. No prescription required.

~ Other powerful *antioxidants* with this ability include the
super fruits like Pomegranates (POM Wonderful juice),
Acai, Blueberries, etc.

~ Diseases and conditions cause by vitamin D deficiency:

● Osteoporosis is commonly caused by a lack of vitamin D, which greatly impairs calcium absorption.

● Sufficient vitamin D prevents
prostate cancer,
breast cancer,
ovarian cancer,
depression,
colon cancer and
schizophrenia..

● "Rickets" is the name of a bone-wasting disease caused by vitamin D deficiency.

● Vitamin D deficiency may *exacerbate* type 2 diabetes and impair insulin production in the pancreas.

● Obesity impairs vitamin D utilization in the body, meaning obese people *need twice* as much vitamin D.

● Vitamin D is used around the world to treat *Psoriasis*(a chronic skin disease).

● Vitamin D deficiency can cause ~
schizophrenia.

● Seasonal Affective Disorder is caused by a melatonin imbalance initiated by lack of exposure to sunlight.

● Chronic vitamin D deficiency is often misdiagnosed as *fibromyalgia* because its symptoms are so similar: *muscle weakness, aches and pains*.

● Your risk of developing serious diseases like diabetes and cancer is *reduced 50% - 80%*  through simple, sensible exposure to natural *sunlight 2-3 times each week*.

● Infants who receive vitamin D supplementation (2000 units daily) have an *80% reduced risk* of developing *type 1 diabetes* over the next twenty years.

 
💥 Shocking Vitamin D deficiency statistics:

¶ 32% of doctors and med school students are vitamin D deficient.
¶ 40% of the U.S. population is vitamin D deficient.
¶ 42% of African American women of childbearing age are deficient in vitamin D.
¶ 48% of young girls (9-11 years old) are vitamin D deficient.
¶ Up to 60% of all hospital patients are vitamin D deficient.
¶ 76% of pregnant mothers are severely vitamin D deficient, causing widespread vitamin D deficiencies in their unborn children, which predisposes them to type 1 diabetes, arthritis, multiple sclerosis and schizophrenia later in life. 81% of the children born to these mothers were deficient.
¶ Up to 80% of nursing home patients are
vitamin D deficient
¶ Up to 90% Indians are
vitamin D deficient!!

Great Information with No cost.

Sunday, 28 January 2018

पनीर हरियाली टिक्की रेसिपी

• पनीर हरियाली टिक्का रेसिपी :-

धनिये, पुदीने के स्वाद के साथ पनीर की ये डिश आपकी हर छोटी-बड़ी पार्टी का मजा दोगुना कर देगी. इसे आप ओवन या फिर ग्रिल पैन में बना सकते हैं. जानें रेसिपी...

• आवश्यक सामग्री :-

250 ग्राम पनीर
3 बड़ा चम्मच
50 ग्राम धनियापत्ती
2-3 हरी मिर्च
2 बड़ा चम्मच तेल
2 बड़ा अदरक लहसुन पेस्ट
2 बड़ा चम्मच योगर्ट
1 बड़ा चम्मच बेसन
1 छोटा चम्मच चाट मसाला
1 छोटा चम्मच गरम मसाला
1 छोटा चम्मच नींबू का रस
स्वादानुसार नमक

• विधि :-

- सबसे पहले धनियापत्ती, पुदीना पत्ती और हरी मिर्च को धोकर काट लें.

- इन्हें मिक्सर जार में नींबू के रस के साथ पीसकर पेस्ट बना लें.

- इस पेस्ट को एक बड़े बर्तन या बाउल में निकालें और इसमें योगर्ट, अदरक लहसुन का पेस्ट, बेसन, चाट मसाला, गरम मसाला और नमक डालकर अच्छी तरह मिक्स कर लें.

- फिर इसमें तेल डालकर अच्छी तरह फेंट लें.

- पनीर को क्यूब्स में काटकर इस पेस्ट में अच्छी तरह मिक्स कर लें. ताकि मसाला अच्छी तरह पनीर में लपट जाए. इसे 2 घंटे के लिए छोड़ दें.

- तय समय के बाद ओवन को 200 डिग्री सेल्सियस पर प्रीहीट कर लें.

- स्क्वेयर में पनीर क्यूब्स को लगाएं और 15 मिनट तक ग्रिल करें. (आप चाहें तो इन्हें ग्रिल पैन में भी पका सकते हैं.)

- पुदीने की चटनी और प्याज के साथ गर्मागर्म हरियाली पनीर टिक्का सर्व करें और खुद भी मजे से खाएं.

Thursday, 11 January 2018

Rajma Tikki

#RajmaTikki.
Ing.
Rajma - 1/2 cup.
Bhuni chili peanut - 1/2 cup.
Uble or mash kiye aloo - 2.
Barik kta pyaj - 1/2 cup.
Barik kati hari mirch - 2.
Aata - 1 table spoon.
Barik kta hra dhaniya - 2 table spoon.
Lemon juice - 1 table spoon.
Namak - swad anusar.
Bread crumbs - 1/2 cup.
Oil - talne k liye.
Method.
1. Rajma ko 6 ghante k liye bhigo de, fir pani hta kar mota mota pees le.
2. Peanut ko bhi mota mota pees le.
3. Bread crumbs ki chod kar sare ing pise hue rajma me milaye.
4. Ab is mishran k chote chote gole bna kar chapta karke tikki ki shape de.
5. Bread crumbs sabhi tikkiyo per lga kar medium heat per deep fry kare.
6. Garma garam tikkiyo ko tomato sauce k saath serve kare.
😋😋😋😋😋

Friday, 29 December 2017

उपाशी न राहता वजन कमी करा

उपाशी न राहता वजन कमी करा. 

काही वैज्ञानिक तथ्ये व व्यावहारिक क्लुप्त्या

१. जेवण करण्याचा कालावधी वाढवा. म्हणजेच तुम्ही १० मिनिटात जर जेवण संपवून ताटावरुन उठत असाल तर त्याऐवजी २० मिनिटे ताटावर बसा. म्हणजेच हळूहळू जेवा. जास्त वेळा चावून खा. ३२ वेळा चावण्याचा नियम पाळा. त्याने एकतर तोंडातील लाळ अन्नामध्ये जास्त प्रमाणात मिसळेल. लाळेमध्ये टायलिन नावाचे एंझाईम असते जे कर्बोदकांच्या पचनासाठी जरुरी असते. त्याशिवाय चांगल्या प्रकारे चावून-चावून खाले तर, आपल्या मेंदूमध्ये असणारे तृप्तीचे केंद्र लवकर समाधानी पावते व कमी जेवूनही पोट भरल्याचे समाधान होते. जेवण आपोआपच कमी होते व वजन कमी व्हायला मदत होते.

२. चव समजणार्‍या ग्रंथी जीभेच्या फक्त समोरच्या भागावर असतात. त्यामुळे चवीचा आनंद घेण्यासाठी अन्नपदार्थ जीभेच्या या भागावर जास्तीत जास्त वेळ राहणे गरजेचे असते. जीभेच्या पाठीमागे व शरीरातील पुढच्या संपूर्ण अन्नमार्गामध्ये कोठेही चव समजू शकेल अशा ग्रंथी नसतात. त्यामुळे अन्नाचा घास एकदा जीभेच्या मागे गेला की चव समजणे बंद होणार; मग बेसण खाल्ले काय किंवा श्रीखंड खाल्ले काय ! त्यामुळे चवीचा खरा आनंद घेण्यासाठी, शांतपणे पुरेपूर आस्वाद घेत रंग, गंध, चव या सर्वांसह अन्नाचा आस्वाद घेणे महत्वाचे असते. म्हणून अतिशय संथपणे व ध्यानपूर्वक जेवणाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करुन जेवण केल्यास सुध्दा खाण्यावर व वजनावर नियंत्रण राखणे सोपे जाते.

३. आपले पोट-जठर हे volume Sensitive (आकारमान) आहे. त्यामुळे ते भरल्या जाणे महत्वाचे. कारण ते भरल्याशिवाय आपल्याला स्वस्थता मिळत नाही. मात्र ते कशाने भरायचे याच्याशी त्याला देणेघेणे नसते. चवीशी तर नक्कीच नाही. कारण जठरामध्ये कोणत्याही प्रकारच्या चव समजणार्‍या ग्रंथी नसतात. मग पोट असल्या गोष्टींनी भरायचे की ज्यामध्ये कॅलरीज् कमी असतील, पण आकारमान जास्त असेल. उदा. सूप, ताक, सलाद, अंकुरित कडधान्य, भाज्या व फळे.

४. जेवण करतांना रोज हॉटेलमध्ये बसून जेवण घेतो आहोत असे समजून जेवायचे. म्हणून हॉटेलसारखे प्रथम फक्त वाटीभर सूप वा ताक प्यायचे. नंतर सलादची डीश संपवायची. एखादी वाटी अंकुरित कडधान्य खावून घ्यायचे. त्यानंतरच मुख्य जेवण - वरण, भात, भाजी, पोळी वाढून घ्यायचे व पोट भरुन जेवायचे. म्हणजे मग उपाशी न राहताही वजन कमी करता येईल. मग जेवतांना किती खावू असा विचार करण्याची फारशी गरज राहणार नाही.

५. वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नसते किंवा उपाशी राहून कमी केलेले वजन फार काळ कमी राखता येत नाही. काही दिवसांनी ते पुन्हा वाढायला लागते व खूप वेळा तर आधीपेक्षा ही जास्त वाढते. जेवण कमी न करता सुध्दा सहजतेने वजन कमी करता येते व एकदा कमी झाले की पुन्हा वाढणार नाही याची काळजी पण घेता येते. त्यासाठी काही गोष्टी फक्त कमी प्रमाणात खाण्याची गरज असते. तेल-तूप व साखर गूळ व हे ज्या खाद्यपदार्थांमध्ये जास्त प्रमाणात आहेत असे पदार्थ मुख्यत्वे मोजून खाण्याची गरज असते. इतर पदार्थ न मोजता खाल्ले तरी फारशे बिघडत नाही. रेषेदार पदार्थ मात्र भरपूर प्रमाणात खायला हवेत. 

६. एक किलो वजन कमी करण्यासाठी ८००० कॅलरीज् खर्च कराव्या लागतात. त्यासाठी पायी चालणे (जवळपास २०० किमी.), सायकल चालविणे, पोहणे यासारखा व्यायाम साधारणत: ३०-४० तास करणे गरजेचे असते.

७. वजन कमी करतांना फार घाई करु नये. साधारणत: दर आठवड्याला अर्धा ते एक किलो (महिन्याला २ ते ४ किलो) वजन कमी होईल अशाप्रकारे योजना बनवावी. यापेक्षा जास्त वेगाने वजन कमी करणे, आरोग्यास अपायकारक असू शकेल. ससा व कासवाच्या शर्यतीत, कासवच जिंकतो हे लक्षात ठेवावे.

८. वजन कमी करण्यासाठी खाण्यापिण्याच्या व शरीरश्रमाच्या ज्या सवयी स्वत:ला लावून घेण्याची गरज असते त्या सर्वांसाठीच हितकर असल्याने, घरातील सर्वांनीच तसा प्रयत्न करणे फायद्याचे राहील. 

९. वजन कमी करण्यासाठी खात्रीचा उपाय म्हणजे आपला बीएमआर (चयापचयाचा वेग) वाढविणे. हा मुख्य त्वे आपल्या शरीरातील स्नायूंच्या प्रमाणात असतो. त्यामुळे व्यायाम करुन स्नायू बळकट करणे हे वजन कमी करण्यासाठी महत्वाचे असते. केवळ खाण्यातील बदलांनी फार काळ वजन कमी राहू शकत नाही. 

१०. शरीरात जमा झालेल्या १ किलो जास्तीच्या चरबीसाठी शरीराला जवळपास २०० कि.मी. लांबीच्या रक्तवाहिन्यांचे जाळे नव्याने तयार करावे लागते. या वाढीव रक्तवाहिन्यांच्या जाळ्यामध्ये रक्त पोहचविण्यासाठी हृदयावरील ताण ही तेवढाच वाढतो. म्हणून वजन वाढू न देणे हे हृदयाचे व पर्यायाने आपले आयुष्य वाढविण्यासाठी आवश्यक व महत्वाचे असते. आहार शास्त्राचे काही मूलभूत नियम पाळणे आरोग्यासाठी गरजेचे आहे. अ. रोजची दोन जेवणे व नाश्ता इत्यादींमध्ये खालीलपैकी प्रत्येक गटातील एक पदार्थ असणे गरजेचे आहे. १. धान्य- गहू, तांदूळ, ज्वारी, मका, बारी २. द्विदल धान्ये - डाळी वा उसळी- तूर, चना, मूग, मटकी, बरबटी, उडीद ३. पालेभाज्या व ङ्गळभाज्या व ङ्गळे ४. उर्जा देणारे पदार्थ- स्निग्ध पदार्थ - तेल, तूप, लोणी, व साखर, गूळ ५. प्राणीज पदार्थ = दूध, दही, ताक वा मांसाहारी पदार्थ - अंडी, मासे, मटन ब. शक्यतो कमीत कमी प्रक्रिया केलेले अन्न हे शरीरासाठी उपयुक्त राहील. कच्चा भाजीपाला सलादच्या स्वरुपात भरपूर खाल्ला पाहिजे. भाज्या कमीत कमी शिजवायला पाहिजेत. गाजर मूळा, काकडी, पत्तागोबी, मेथी, कांदा इत्यादि पदार्थ किसून त्यात चवीसाठी जीरा पूड, साखर, मीठ, दही घेतल्यास उत्तम, क. जेवणामध्ये जास्त उर्जेचा साठा असणारे पदार्थ हे कमीच असावेत. ड. आपली स्निग्ध पदार्थाची गरज दिवसाला २० मिली प्रति व्यक्ती, म्हणजेच महिन्याला ६०० मिली असते. आपल्याकडे खाल्ल्या जाणारे स्निग्ध पदार्थांचे प्रमाण हे गरजेपेक्षा कितीतरी जास्त (३ ते ५ पट) असते. मसालेदार तर्रीवाल्या भाज्या व तळलेले पदार्थ; शिवाय बरेचदा वरुन घेतले जाणारे तेल, तूप, तेल लावून केलेल्या पोळ्या, तूप लावलेल्या पोळ्या, सायीचे दही इत्यादी सवयी यासाठी कारणीभूत ठरतात. जास्तीच्या स्निग्ध पदार्थांचे शेवटी शरीरात चरबीमध्ये रुपांतर होते व वजन वाढते. हे झाले दिसणार्‍या स्वरुपातील स्निग्ध पदार्थांबाबत. याशिवाय अप्रत्यक्ष स्वरूपातील स्निग्ध पदार्थ म्हणजे शेंगदाणे, तीळ, नारळ वा काजू-बदाम, खव्याची मिठाई इ. हे पण रोजच्या आहारातील स्निग्ध पदार्थांचा हिशोब करतांना मोजावे लागतात. हे सर्व पदार्थ शेवटी चरबी वाढवितात. यावर खात्रीलायकरित्या नियंत्रण मिळवण्याचा उत्तम उपाय म्हणजे दरमहा घरात येणारे तेल-तूप हे जास्तीत जास्त माणशी ६०० मिली असा हिशोब करुनच आणावे व कटाक्षाने संपूर्ण महिना तेवढ्यातच सर्व भागवावे. साखर मुख्यत्वे चहा, कॉफी, बेकरीचे पदार्थ व मिठाई याद्वारे शरीरात जाते. एका कपाला २ चमचे साखर असेल तर व दिवसाकाठी ४-५ कप चहा होत असेल तर जवळपास ५०-६० ग्राम साखर शरीरात जाते. हे प्रमाण कमी करण्यासाठी एक तर चहातील साखरेचे प्रमाण कमी करावे लागेल किंवा चहा घेण्याचे प्रमाण कमी करावे लागेल. तसेच मिठाई व गोड पदार्थ आवडतात म्हणून पोटभर न खाता प्रमाणात खावे लागतील. ताजे व स्वच्छ अन्न : दिर्घायू व निरोगी जगण्यासाठी अन्नपदार्थांबाबत ही दोन तत्वे महत्वाची. ताजे म्हणजे निसर्गामध्ये तयार झालेल्या मूळ अवस्थेत अन्न पदार्थ वापरणे. निसर्गात तयार झालेल्या वस्तू फार काळ टिकत नाही. त्या टिकाव्यात म्हणून त्यावर नाना प्रकारच्या प्रक्रिया कराव्या लागतात. उदा. कैर्‍या वर्षभर खाता याव्यात म्हणून लोणचे बनवून टिकवावे लागते. तेल जास्त दिवस चांगले रहावे यासाठी रिफाईनिंग सारख्या रासायनिक प्रक्रिया कराव्या लागतात. तांदूळ जास्त दिवस टिकावेत म्हणून पॉलिशिंग करावे लागते. कारण पॉलिश केलेल्या तांदूळाला किड लवकर लागत नाही. पण त्यामुळे अन्नपदार्थांचे पोषणमूल्य कमी होते. स्वच्छ म्हणजे केवळ दिसण्याच्या बाबत नाही; तर रसायनमुक्त अन्न, निसर्गात तयार झालेल्या मूळ स्वरुपातील ताजे अन्न म्हणजे स्वच्छ. कोणतेही रसायन अन्नपदार्थ तयार करण्यासाठी न वापरणे म्हणजे स्वच्छ अन्न. आज शेतीमध्ये इतक्या जास्त प्रमाणात खते व किटकनाशकांचा वापर केला जातो की जवळपास सर्वच अन्नपदार्थांमध्ये काही प्रमाणात त्यांचे अंश शिल्लक राहतात व ते आपल्या शरीरात सुध्दा जातात. ती शरीरात गेल्यावर त्यांचे नेमके काय होते, ते शरीरात किती दिवस साठविले जातात, त्यांचे शरीरावर काय परिणाम होतात याबाबत अद्याप पावेतो तरी विज्ञानाला फारशे कळलेले नाही. पण यातील बहुतेक सर्व रसायने ही अत्यंत जहाल विषारी पदार्थ असून, त्यांचा थोडाही अंश मानवी आरोग्यासाठी घातक ठरु शकतो असे मानण्यास बराच आधार आहे. त्यामुळे रसायने न वापरता तयार झालेला भाजीपाला, फळे व इतर अन्नपदार्थ मिळविणे आरोग्यासाठी महत्वाचे. त्यासाठी मग जास्त पैसे मोजावे लागले तरी ते अंतिमत: फायद्याचेच ठरेल. त्याचप्रमाणे अन्नपदार्थ जास्त टिकले पाहिजेत यासाठी (शेलफ लाईफ वाढविण्यासाठी) त्यांच्यावर निरनिराळ्या प्रक्रिया करण्यात येतात. यातील बर्‍याचशा प्रक्रिया या रासायनिक पदार्थांचा वापर करुन केल्या जातात. या रसायनांचे अंश मानवी शरीरात जातात. हे सर्व अस्वच्छ अन्न होय. ते कमीत कमी खायला हवे. महात्मा गांधींनी एका वाक्यात आहारशास्त्राची सुंदर व्याख्या केलेली आहे. ते म्हणतात की ज्या वस्तू नासतात, सडतात, खराब होवू शकतात त्या वस्तू बहुधा आरोग्यासाठी चांगल्या असतात. ज्या वस्तू नासत नाही, सडत नाही, खराब होत नाही त्या वस्तू आरोग्यासाठी बहुधा चांगल्या नसतात. आज बनविलेली पोळी, भाकरी, भाजी उद्या बुरशी येवून खराब होते; म्हणून पोळी, भाकरी, भाजी खाणे आरोग्यासाठी चांगले. याउलट बिस्किटसारख्या पॅकिंगच्या वस्तू या महिनोन महिने टिकतात म्हणून त्या आरोग्यासाठी चांगल्या नाहीत. काय खावे व काय खावू नये याची याहून सोपी कसोटी आणखी काय असू शकणार ! बिनातेलाची फोडणी : आपल्याकडे सर्व प्रकारच्या भाज्या बनवितांना फोडणी देणे हा प्रकार असतोच. कढईतील तेल तापले की त्यामध्ये आधी मोहरी व जीरे टाकायचे. ते तडतडते व फुटायला लागते. मग त्यात हिंग, हळद व इतर मसाल्याचे पदार्थ टाकायचेत. काही वेळा लसण, अद्रक व कांदा बारीक करुन टाकल्या जातो. हे सर्व मिश्रण तेलामध्ये भाजून झाले की त्यात भाजी वा जे काही बनवायचे तो पदार्थ टाकायचा; रस्सेदार भाजी बनवायची असेल तर पाणी घालायचे, सुकी भाजी बनवायची असेल तर तशीच कोरडी शिजवायची. अशा पध्दतीने भाज्या, आमटी वा अन्य पदार्थ बनविल्या जातात. काही वेळा फोडणी तयार झाली की ती कोशिंबिर, काही भाज्या, वरण यासारख्या पदार्थावर वरुन टाकायची अशी पण पध्दत आहे. तेलातूपाचा एक थेंबही वापरायचा नाही, म्हणजे फोडणी द्यायचीच नाही का असा प्रश्‍न बहुतेकांच्या मनात येतो. खरेतर पथ्य फक्त तेलातूपाचे आहे व तेवढेच फक्त वापरायचे नाही आहे. त्यामुळे तेलातूपाचे पथ्य सांगितले की बहुतेकांना ते अशक्यच वाटते. कारण तेलतूप खायचे नाही म्हणजे मग फक्त उकडलेलेच खायचे असा बहुतेकांचा समज होतो. असे उकडलेले बेचव अन्न आयुष्यभर कोण व कसे खाणार हा यक्षप्रश्‍न पडतो. तेलतूप न वापरता फोडणी देता येते व तेलाशिवाय एरव्ही फोडणीत वापरल्या जाणारे इतर सर्व पदार्थ वापरता येतात हे लगेच ध्यानात येत नाही. चव ही फक्त तेलातूपावर अवलंबून नसते तर ती फोडणीसाठी वापरल्या जाणार्‍या या सर्व पदार्थांमुळे असते हा फरक चटकन ध्यानात येत नाही. तेला तूपाचा एक थेंब ही न वापरता भाज्या बनविता येतात ही बाब बहुतेकांना आश्‍चर्यकारक वाटते. खरेतर त्यात काहीही कठीण नसते. कधी पाहिले-ऐकलेले नसते म्हणून तसा समज आहे. यासाठी नेहमी फोडणी देतो तशीच सर्व तयारी करायची. कढई गरम करायची. मोहरी व जीरे भाजून ठेवायचे. कढई गरम झाली की हे भाजलेले मोहरी-जिरे कढईत टाकायचे. ते तडतडत फुटते. नंतर इतर गोष्टी कढईत टाकायच्यात. जसे लसण व कांदा. मंद आचेवर परतत राहत ते भाजायचे. खाली लागू नये यासाठी फारतर थोडे पाण्याचे सिपकारे मारत रहायचे. नंतर इतर गोष्टी नेहमीच्याच पध्दतीने करायच्यात. रस्सेदार भाजी असेल तर पाणी टाकल्या जातेच व खाली लागण्याचा प्रश्‍न येतच नाही. सुकी भाजी बनवायची असेल तर, कांदा वापरलेला असल्यास त्याचा चिकटपणा व ओलसरपणा यामुळे खाली भाजी लागत नाही. अशाप्रकारे जवळपास सर्वच भाज्या बिना तेलाच्या बनविता येवू शकतात. चवीमध्ये ही काही सुध्दा फारसा फरक न पडता. दिसण्यामध्ये जरुर थोडा फरक जाणवू शकेल. चवीचा व तेलाचा संबंध आपल्या डोक्यात पक्का बसलेला असल्याने फक्त असे वाटेल. हा संबंध पूर्णपणे काढून टाकावा लागेल. ==============

Contact Us : 9665411193 Email : watavrukshafoundation@gmail.com